मातीत राबत, संकटांना सामोरे जात आणि निसर्गाशी दोन हात करत देशासाठी अन्न निर्माण करणारे शेतकरी हे खऱ्या अर्थाने जीवनदाते आहेत. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच आपल्या थाळीत अन्न येते. अशा सर्व शेतकरी बांध
- dhadakkamgarunion0
- Jul 1
- 1 min read
मातीत राबत, संकटांना सामोरे जात आणि निसर्गाशी दोन हात करत देशासाठी अन्न निर्माण करणारे शेतकरी हे खऱ्या अर्थाने जीवनदाते आहेत. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच आपल्या थाळीत अन्न येते.
अशा सर्व शेतकरी बांधवांना महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त मनापासून सलाम आणि हार्दिक शुभेच्छा!
-अभिजीत राणे
मुंबई अध्यक्ष, भाजपा कामगार आघाडी
संस्थापक महासचिव- धड़क कामगार यूनियन
#महाराष्ट्र_कृषी_दिन #MaharashtraAgricultureDay




Comments